आई- बाबांचा फोन आला होता..पालगड या आमच्या कोकणातील गावी शेतातील भात
पिक काढले आहे म्हणून....माझ्या डोळ्यासमोर लगेच हिरवे -पिवळे शेत ,ओली
माती...अंगण भरून भाताच्या पेंढ्या ....असे सारे.. उभे राहिले..त्याचा गंध
मन भरून गेला..आई ने फोन केलाच पण हे गीत पण ऐकवले ....
' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '
आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .
19/10/2012
' देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं '
आपलीच माती ,आपली माणसे ...आपण दूर देशी असलो तरी मातीचा गंध आपला पाठलाग करतो ...आणि डोळ्यात पाणी आणतो .
19/10/2012
No comments:
Post a Comment