निवडणुकीच्या कामा निमित्त कोठे तरी , कृषी संस्कृतीचे हे 'गोल रिंगण ' पाहतो ,तेव्हा सुखावून जातो .
शेणाच्या गोवऱ्या थापाव्या वाटतात ,चुलीवरील गरम भाकरी काढताना हात भाजून घ्यावासा वाटतो ,अंगणी सारवण घालावेसे वाटते ,जनावरांना प्रेमाने वैरण घालावीशी वाटते ,
आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत ,हळूच त्यांचे अश्रू पुसावेसे वाटतात .
शेणाच्या गोवऱ्या थापाव्या वाटतात ,चुलीवरील गरम भाकरी काढताना हात भाजून घ्यावासा वाटतो ,अंगणी सारवण घालावेसे वाटते ,जनावरांना प्रेमाने वैरण घालावीशी वाटते ,
आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत ,हळूच त्यांचे अश्रू पुसावेसे वाटतात .